हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात महादेवाची पुजा करण्यात येते. अभिषेक, विधिवत पूजा, फळे – फुले अर्पण केली जातात. संपूर्ण देशात श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यात बहुतेकजण उपवास करतात. पण, यामागचे कारण काय? आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महत्वाचा का असतो? श्रावणात ऊन-पावसाचे वातावरण असते. त्यामुळे थंडाव्यासोबत वातावरणात आर्द्रता वाढायला सुरुवात होते. वातावरणात आर्द्रता वाढली की शरीराच्या विविध तक्रारी सुरु होतात. खरं तर, आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत झालेली असते. परिणामी, पोटाच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे श्रावणात उपवास करणे योग्य मानले जाते. श्रावणात उपवास केल्याने शरीराला कसा फायदा होतो, पाहुयात
उपवास करण्याचे फायदे –
उपवास करताना पाळा हे नियम –
हेही पाहा –