

अभ्यास करताना मुलांचे लक्ष अनेकदा भरकटते. अभ्यासापेक्षा आजूबाजूच्या गोष्टींवर त्यांचं लक्ष अधिक जातं. परिणामी परिक्षेत कमी मार्क, नापास अशा गोष्टी घडतात. त्यामुळे सतत पालकांना मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची चिंता सतावत असते. अशा परिस्थितीत मुलांना ओरडून, धोपटून अभ्यासाला बसवण्यापेक्षा त्यांची एकाग्रता कशी वाढवता येईल यावर उपाय करायला हवेत. गोळ्या, औषंधे देण्याऐवजी आयुर्वेदाची प्राचीन प्रणाली तुम्ही वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊयात मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आयुर्वेदातील सोपे उपाय.
आयुर्वेद काय सांगते?
आयुर्वेदानुसार मुलांच्या शरीरात पित्त दोषासोबत कफ आणि वात दोषांचे प्रमाण संतुलित हवे. हे प्रमाण संतुलित राहिल्यास बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत मिळते. वात दोष मज्जासंस्थेचे कार्य आणि स्मरणशक्तीसाठी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. जेव्हा शरीरातील वात दोष असंतुलन होतो तेव्हा स्ट्रेस निर्माण होतो. ज्यामुळे लक्ष केंद्रित करता येत नाही.
उपाय –
हेही वाचा – Parenting Tips: मुलांना शिस्त कोणत्या वयापासून लावावी?
याव्यतिरिक्त आहारात औषधी वनस्पतींचा समावेश करता येईल.
औषधी वनस्पती –
हेही वाचा – Feminine Hygiene Tips : शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता महत्त्वाची का?