अनेकांना माहिती नाही की महाराष्ट्राच पूर्वीचे नाव काय आहे तर चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती
ब्रिटीश राजवटीत महाराष्ट्र आणि गुजरात मिळून 'बॉम्बे प्रेसीडेन्सी' म्हणून ओळखले जायचे. हे एक प्रशासकीय विभाग होते.
ब्रिटीश साम्राज्याच्या अखेरीस, महाराष्ट्र आजच्या गुजरातसह मुंबई राज्याचा भाग होता. त्यामुळे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य नव्हतं.
१ मे १९६० रोजी, भाषिक आधारे महाराष्ट्र आणि गुजरात यांची दोन वेगळी राज्यं झाली. आणि महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं.
या ऐतिहासिक घटनेमुळे दरवर्षी १ मे रोजी 'महाराष्ट्र दिन' साजरा केला जातो.
‘महाराष्ट्र’ ही ओळख आज जरी मजबूत असली, तरी तिचा प्रवास बॉम्बे प्रेसीडेन्सीपासून स्वतंत्र राज्यापर्यंत घडलेला आहे.