विराट कोहलीची आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
GH News June 04, 2025 03:05 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करुन आयपीएल 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 रॅन्सच करता आल्या. आरसीबीची यासह गेल्या 17 वर्षांची आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा संपली. आरसीबीच्या या विजयानंतर विराट कोहली भावूक झाला. विराटने या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडन यांनी विराटसोबत संवाद साधला. विराटने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तर दिली. विराटने विजयानंतर पहिली प्रतिक्रिया काय दिली? त्याने या विजयाचं श्रेय कुणाला दिलं? तसेच विराटने ही ट्रॉफी कुणाला समर्पित केली? हे सर्व काही जाणून घेऊयात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.