IND vs SL : शफाली, स्मृती आणि ऋचाचा धमाका, टीम इंडियाच्या त्रिकुटाची विक्रमी कामगिरी
GH News December 29, 2025 03:10 AM

वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी मिळवली. ओपनर स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि ऋचा घोष या तिघींनी भारताच्या या विजयात बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. या तिघींनी तोडफोड खेळी करत भारताला 221 धावांपर्यंत पोहचवलं. यासह स्मृती, शफाली आणि ऋचा या तिघांच्या नावावर खास रेकॉर्ड झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.