पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने देखील सिमला करार स्थगित केला आहे.
Rahul Gandhi visit Kashmir : राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावरपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. ते जीएमसी अनंतबाग येथे जखमींना भेटणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काश्मीरला जात असल्याने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.