छत्रपती संभाजी महाराजांची समाधी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक/तुळापूर या ठिकाणी आहे.
संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैन्याने पकडले आणि अमानुष छळ करून त्यांची हत्या केली
अत्यंत हालअपेष्टांनी सुद्धा त्यांनी धर्मांतरास नकार दिला आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिले.
समाधीस्थळी शिवप्रेमींनी आणि काही सामाजिक संघटनांनी वेळोवेळी स्वच्छता, नूतनीकरण व सौंदर्यीकरणाचे काम केले आहे.
हा त्यांच्या समाधी स्थळाचा दुर्मिळ फोटो आहे. शंभूराजांचे बलिदान हे आजच्या पिढीसाठी धैर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले आहे.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येथे दरवर्षी स्मरण सोहळा व अभिवादन कार्यक्रम आयोजित केला जातो.
त्यांच्या सोंबट कवि कलश यांची देखिल हत्या झाली होती टेक हे ठिकाण आहे