चाणक्यापेक्षा भारी होती छत्रपती शिवाजी महाराजांची 'अर्थनीती'
esakal January 10, 2026 07:45 AM

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

चाणक्य

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चाणक्य म्हणजे रामचंद्र पंत अमात्य होते, जे बुद्धिमत्ता आणि प्रशासनकौशल्यासाठी ओळखले जात.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

तरुणाई

रामचंद्र पंत अमात्य हे छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील सर्वात तरुण मंत्री होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

अनुभव

जवळपास पन्नास वर्षे त्यांनी मराठा साम्राज्याची सेवा करत छत्रपतींचा राज्यकारभार जवळून पाहिला.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

ग्रंथ

आज्ञापत्र हा ग्रंथ मराठा राज्यव्यवस्थेचा आरसा मानला जातो.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

प्रशासन

राज्य कसे चालवावे, अधिकारी कसे असावेत याचे सखोल मार्गदर्शन आज्ञापत्रात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

अर्थकारण

राज्यात पैसा कुठून यावा आणि तो कसा वापरावा हे अमात्यांनी नेमकेपणाने सांगितले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

शेतकरी

शेतकऱ्यांना कर्ज देणे आणि त्याची योग्य वसुली कशी करावी यावरही ग्रंथात भर आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

वतन

वतनदार हे स्वराज्याचे स्तंभ असल्याचे शिवाजी महाराजांनी मान्य केले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

नियंत्रण

वतनदारांवर नियंत्रण न ठेवल्यास राज्याला धोका निर्माण होतो, हे अमात्यांनी स्पष्ट केले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

जकात

सावकार जकातीच्या माध्यमातून राज्याच्या तिजोरीत भर घालत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

रणनीती

परकीय सत्तांना कसे तोंड द्यावे याचे व्यावहारिक मार्गदर्शन आज्ञापत्रात आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

संकट

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अत्यंत भीषण परिस्थितीतही रामचंद्र पंत खंबीर राहिले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

संघटन

संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या शूर मावळ्यांना त्यांनी संघटित केले.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

सुधारणा

शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली नाही, तर तिला शिस्त लावली.

Chhatrapati Shivaji Maharaj's 'economic policy'

वारसा

रामचंद्र पंत अमात्यांचा विचारांचा वारसा आजही राज्यकारभारासाठी मार्गदर्शक आहे.

shivaji maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात 'मसाला' म्हणून काय वापरले जायचे?  येथे क्लिक करा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.