भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. यामध्ये काही ठिकाणी लोकांना भूत दिसते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टेशनबद्दल सांगणार आहोत.
भारतातील असं एक स्टेशन जे भुताटकी स्टेशन म्हणून ओळखले जाते. 42 वर्षे झाली तरी या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही. कुठे आहे हे स्टेशन? काय आहे नेमकं कारण?
दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर 2009 साली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा हे स्टेशन सुरू केले. सुरुवातीला भीतीचे वातावरण कायम असले तरी हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता येथे नियमित रेल्वे सेवा सुरू आहे.