ALSO READ:
भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान, ओवैसी यांनी शत्रू देशावर तीव्र हल्ला चढवला होता. त्याच वेळी, ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला मानवतेसाठी धोका असलेला देश म्हटले आहे.
ALSO READ:
तसेच हैदराबादचे खासदार ओवैसी म्हणाले की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी बऱ्याच काळापासून निष्पाप नागरिकांच्या हत्या केल्या आहे याबद्दल जगाला सांगण्याची गरज आहे. ते म्हणाले, 'पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारताला खूप त्रास सहन करावा लागला आहे. ओवैसी म्हणाले की सरकारने त्यांना अद्याप राजनैतिक मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिलेली नाही. लोकसभा सदस्य ओवेसी म्हणाले की, भारतासोबतच्या संघर्षात स्वतःला इस्लामिक देश म्हणून सादर केल्याबद्दल पाकिस्तानला फटकारणे आवश्यक आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: