राज्यात बालविवाह झाल्यास, ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तो झाला, त्या ग्रामपंचायतीचा सरंपच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची शहानिशा करून कारवाई होईल, असा आदेश दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.