Marathi Breaking News Live Today :राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. याचे पालन न केल्यास मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिला आहे.
अकोल्यामध्ये पारा ४४.२ अंशांवर पोहोचल्याने, प्रशासनाने सर्व शाळा सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ च्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. जागावाटप आणि उमेदवारांसंदर्भात जोरदार राजकीय घडामोडी सुरू असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
अकोल्यामध्ये पारा ४४.२ अंशांवर पोहोचल्याने, प्रशासनाने सर्व शाळा सकाळी ११ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचे पालन न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. सविस्तर वाचा