वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत विजयाचं खातं उघडण्यात अपयशी ठरलीय. टीम इंडियाला पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत तिसरा सामना जिंकावा लागणार आहे.