खुनासारख्या गंभीर कलमाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्यानंतर जल्लोष करण्यार्या आरोपींची पोलिसांनी रात्री पंढरपूर शहरातून धिंड काढली.
खूनाच्या आरोपीखाली अटकेत असलेला आरोपी काही दिवसांपूर्वी तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याची फटाक्याची आतषबाजी करत मिरवणूक काढली होती. यातून सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपुरात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढलाउत्तर पुणे जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हामुळे तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना उष्माघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेत