Lifestyle Tips: आजकाल कामाचा ताण आणि इतरत्र गोष्टींमुळे फार जास्त प्रमाणात राग आणि चिडचिड होताना दिसते. त्यातून सध्याच्या जीवनात जीवनशैलीही बदलत जाते आहे. अशा परिस्थिती तणावामुळेही आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. राग आणि चिडचिड या गोष्टींवर जर का आपण नीट नियंत्रण ठेवले नाही तर मग आपली कामं, नातेसंबंधही खराब होऊ शकतात. यावर उपाय करणे गरजेचे असते.