ALSO READ: लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा!अपात्र महिलांना लाभ मिळत असल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा
तसेच काही भागात वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बाधित भागांना भेट दिल्यानंतर सांगितले की, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तहसील गंभीरपणे प्रभावित झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील पिके नष्ट झाली आहेतआणि अनेक घरात पाणी शिरले आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित सर्वेक्षण करण्याचे आणि पीडितांना पुरेशी भरपाई देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे.
ALSO READ: जया शेट्टी हत्या प्रकरणात गँगस्टर छोटा राजनला मोठा धक्का, जामीन रद्द
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे चार जणांचा बळी तर अनेक राज्यांमध्येअलर्ट जारी