या पवित्र भूमीला वंदन करुन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होते. शिवजयंती हा केवळ उत्सव नाही, तर स्वराज्य, स्वाभिमान आणि सुशासनाचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे. स्वराज्यासाठी प्राणपणाने लढलेल्या समस्त मावळ्यांना या दिवशी वंदन करते. सुनेत्रा पवार या शिवनेरी किल्ल्यावरुन बोलत होत्या.