ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाच्या चालीला विशेष महत्त्व आहे, कारण ते शनैश्चर म्हणजे अतिशय मंद गतीने चालणारे ग्रह आहेत. शनी जेव्हा राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम त्वरित दिसतो, पण नक्षत्र परिवर्तन देखील तितकाच प्रभावी आणि दीर्घकालीन मानला जातो. सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात गोचर करत आहेत. १७ मे २०२६ रोजी शनी रेवती नक्षत्रात प्रवेश करतील आणि ९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, म्हणजे सुमारे १४६ दिवस तेथेच राहतील. रेवती हे २७ नक्षत्रांपैकी शेवटचे नक्षत्र आहे आणि ते मीन राशीत स्थित आहे.
शनी जेव्हा रेवती नक्षत्रात येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव हळूहळू पण खोलवर जीवनावर पडतो. रेवती नक्षत्राचे स्वामी बुध आहेत, त्यामुळे या काळात विचार करण्याची पद्धत, योजना आखण्याची क्षमता आणि संवादाशी संबंधित बाबींमध्ये बदल येऊ शकतात. अशा वेळी कोणताही निर्णय घेताना चांगले विचार करणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चला जाणून घेऊया, या शनी गोचर काळात कोणत्या तीन राशींवर सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडू शकतो?
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)