शहराच्या गजबजाटापासून दूर शांततेत काही वेळ घालवायचा असेल, तर ऋषिकेश हा उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्ही दिल्लीहून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर 5 तासांचा प्रवास करून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता. ऋषिकेशमध्ये पाहण्यासारखे आणि करण्यासारखे खूप काही आहे.