राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकारनं महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ केली आहे. त्यामुळं महागाई भत्ता आता ५३ टक्के इतका झाला आहे.