मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात वानखेडे स्टेडियममध्ये लखनौ सुपर जायंट्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 229 धावांचं आव्हान हे 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईने अशाप्रकारे 19 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला. मुंबईला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये किती फायदा झाला आहे हे जाणून घेऊयात.